शेतकरी प्रत्येक प्रकारच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. अंदाजे भारतात 166 लाख लोक शेती संबंधित कार्यात जुटले आहे. भारताची जवळपास 58% जनसंख्या कृषी संबंधित उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. भारत 2022 पर्यंत आपल्या कृषी संबंधित उत्पन्न दुप्पट करण्याची आशा करीत आहे. हे तंत्रज्ञान आणि ज्ञानाविषयी शेतक-यांसाठी एक अधिक चांगले समर्थन होईन.
भारतीय कृषि आणि संबद्ध उद्योगांच्या एका अहवालाची आकडेवारी खाली दिली आहे
- भारतीय खाद्य आणि किराणा, जगातील सहावा सर्वात मोठा बाजार आहे
- भारत, जगात कृषि उत्पादनांच्या 15 प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे
- ऑक्टोबर 2019 पासून मे 2020 मध्ये भारतात साखरेचे उत्पादन 26.46 मेट्रिक टनापर्यंत पोहोचले
- आवश्यक कृषी मालाचे निर्यात एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये 37, 397 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.
- वित्त वर्ष 2021 मध्ये दूध उत्पादन वाढून 208 मेट्रिक टन होण्याची अपेक्षा आहे – वर्ष-दर-वर्ष (Y-O-Y)10% ची वृद्धि
- जवळपास 53.578 करोड़ पशुधन जनसंख्या – विश्वाच्या लोकसंख्येच्या जवळपास 31%
- वित्त वर्ष 2020 मध्ये भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात US$ 35.09 billion पर्यंत पोहोचली आहे.
- भारतात जैविक खाद्य विभाग 2025 पर्यंत 75,000 करोड रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
वर पाहिल्याप्रमाणे कृषी क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे, असे असूनही अनेक शेतकरी अद्यापही जमीन आणि पिकातून फायदा मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहे. सामाजिक-राजनीतिक प्रभावाशिवाय, कृषी आणि शेतक-यांच्या समस्यांना वाढवणारे काही प्रमुख घटक खाली दिले आहे:
1. पाऊस
2. माती
3. जलस्तर
4. उचित निर्णय घेणे
5. पिकांना चांगले दर मिळणे आणि वित्तीय स्थिरता
6. कर्ज चुकवण्यात असमर्थता
7. शेतीतील खर्च भरून न निघण्यात असमर्थता
सामान्यपणे अशी धारणा आहे की हे सगळे घटक मानवी नियंत्रणाबाहेर मानले गेले आहे. सन 2000 पासून मानव गुरूंनी त्यांचे दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून, या समस्यांचे समाधान शोधून काढले आहे.
दुस-या शब्दांत सांगायचे झाले तर, शेतकरी या सगळ्या समस्यांचा सामना करीत आहे कारण विश्व शक्तीशी त्याचा संपर्क तुटला आहे.
मानव गुरूंच्या मते चूक ही आहे की, आम्ही आपल्या आजूबाजूचे स्थान जसे की घर/कार्यस्थळ यांना ध्यानात घेतल्या शिवाय फक्त शरीराला ठीक करण्यात गुंतलो आहे. विश्व शक्तीकडे सुद्धा कानाडोळा केला जात आहे आणि हेच विश्व शक्तीशी संपर्क तुटण्याचे मुख्य कारण बनले आहे. मानव गुरूंचे दिव्य ज्ञान हे यावरच काम करते.
आम्ही आमचा जास्त वेळ घर किंवा कार्यस्थळी घालवतो म्हणजेच जवळपास 24 तासांपैकी 20 तास. यासाठी, आम्ही विश्व शक्तीशी फक्त या दोन स्थानी संपर्क साधायला हवा.
घर/कार्यस्थळावर काही असे घटक असतात जे विश्व शक्तीच्या संपर्कात येण्यासाठी बाधा निर्माण करतात. मानव गुरू आपल्याला या बाधांना काढण्यासाठी मार्गदर्शन करतील. ते विश्व शक्तीशी संपर्क बनवण्यात आपली मदत करतील. असे झाल्यावर शरीर, आजूबाजूच्या जागा जसे घर/कार्यस्थळ आणि विश्व शक्ती एक होतील.
मग विश्व शक्ती त्या समस्यांचे समाधान करायला सुरुवात करेन, ज्या भारतीय शेतक-यांच्या नियंत्रणा बाहेर आहे. विश्व शक्तीने दिलेले काही समाधान कल्पना क्षेत्रापलीकडील आहे.
- भलेही आपल्याला वेळेवर पाणी मिळाले नाही तरीही पीकांवर प्रभाव पडणार नाही.
- आपल्या जमीनीवर मातीची स्थिती पाहून कोणते बीज पेरण्यासाठी योग्य आहे, याचे विश्व शक्ती मार्गदर्शन करेल.
- जर आपल्याला बोर/विहीर खोदायची इच्छा आहे तर आपल्याला त्यात निश्चितच पाणी मिळेल.
- विश्व शक्ती आपल्याला वित्तीय स्थिरता प्राप्त करणे आणि कायम राखण्यासाठी मार्गदर्शन करेल. आपल्याला आपल्या पिकांसाठी चांगले दर मिळतील आणि ही आपल्याला कर्ज वेळेवर चुकवण्यात मदत करेल.
मानव गुरूंचे तत्वज्ञान वैज्ञानिक पद्धतीने कसे काम करते?
- प्रत्येक मानवी शरीरात उत्पन्न होणा-या उर्जेचे स्वतःचे कंपनीय तरंग असतात
- ते स्थान जिथे ते राहतात/कार्य करतात त्यांची ही स्वतःची उर्जा आणि त्याचे स्वतःचे कंपनीय तरंग असतात
- त्याचप्रमाणे, विश्व शक्तीचे सुद्धा आपले कंपनीय तरंग असतात
मानव गुरूंच्या मते, शेतीशी संबंधित समस्यांचे मुख्य कारण मन, शरीर आणि आसपासच्या स्थानांचा विश्व शक्तीशी संपर्क तूटणे हे आहे.
जेव्हा लोक, ते स्थान जिथे ते राहतात किंवा काम करतात संबंधित कंपनीय तरंगाच्या माध्यमातून विश्व शक्तीच्या संपर्कात येतात; तेव्हा विश्व शक्ती स्वचलित रुपाने शरीरात प्रसारित होते.
विश्व शक्ती संरक्षकाप्रमाणे काम करते आणि मन आणि शरीरावर नियंत्रणाचे व्यवस्थापन करते. एकदा असे झाले की, जीवनाचे पुढील चरण एका परिवर्तनातून जाते आणि तुम्ही 9 ते 180 दिवसांत आपल्या वेदनेच्या पातळीत सकारात्मक परिवर्तनाचा अनुभव करायला सुरुवात कराल.
सारांश: तणाव कोणत्याही दिशेने येऊ शकतो आणि विशेषकरून कृषीसारख्या असंघटित क्षेत्रात. आम्ही आपल्याला सल्ला देतो की, प्रत्येक शेतक-याला वित्तीय आणि कामाशी संबंधीत तणावातून बाहेर पडण्यासाठी मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाची मदत घ्यायला हवी ज्याचा अनुभव त्यांना फक्त 9 ते 180 दिवसांत पाहायला मिळेल.
शेतक-यांच्या समस्यांचे समाधान एक वास्तविकता बनू शकते कारण ब्रह्मांड शेतकरी समुदायाच्या प्रयत्नांचे निश्चितच समर्थन करेल. शरीर आणि घर/कार्यस्थळाच्या उर्जेला विश्व शक्तीशी ताळमेळ बसवणे, या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्थायी समाधान आहे.
आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

